नजिकच्या भूतकाळात कोणताही वारसा नसताना शिवाजी महाराजांनी 'प्रजाहित' हे राजाचे आद्य कर्तव्य मानले.आणि अत्यंत धामधुमीच्या काळातही त्याचे कटाक्षाने पालन केले. महाराजांच्या आज्ञापत्रावरून त्यांच्या प्रजाहितदक्षतेचा स्पष्टपणे प्रत्यय येतो.
महाराजांच्या नंतर दुर्दैवाने नंतरच्या राज्यकर्त्यांमध्ये हा पैलू क्वचितच दिसून येतो . याला एक स्पष्ट अपवाद आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' हा तो सन्माननीय अपवाद होय.
अतिशय बिकट परिस्थितीत राज्यकारभार हाती घेऊन त्यांनी जी प्रजाहितदक्षता दाखविली, ती त्यांचे असामान्यत्व स्पष्ट करते, यात शंका नाही.
आज त्या पुण्यश्लोक व्यक्तित्वाची पुण्यतिथी. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण वंदन करण्याची संधी घेतो.
महाराजांच्या नंतर दुर्दैवाने नंतरच्या राज्यकर्त्यांमध्ये हा पैलू क्वचितच दिसून येतो . याला एक स्पष्ट अपवाद आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' हा तो सन्माननीय अपवाद होय.
अतिशय बिकट परिस्थितीत राज्यकारभार हाती घेऊन त्यांनी जी प्रजाहितदक्षता दाखविली, ती त्यांचे असामान्यत्व स्पष्ट करते, यात शंका नाही.
आज त्या पुण्यश्लोक व्यक्तित्वाची पुण्यतिथी. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण वंदन करण्याची संधी घेतो.