Tuesday 9 April 2013

         
आपल्या सुखाला सुरक्षित ठेवायचे असेल तर , आपल्या अवती भवती देखील सुख कसे निर्माण होईल व ते कसे टिकून राहील , याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे . 
 
कारण - दारिद्र्य  व दु: खाच्या  महासागरात आपण सुख- समृद्धीची बेटे तयार करू शकत नाहीत आणि ती टिकवूही शकत नाहीत . 
 
दारिद्र्य व दु:खाचा महासागर त्यास केंव्हा गिळंकृत करील , हे कधीही सांगता येणार नाही.  

 

No comments:

Post a Comment