आपल्या सुखाला सुरक्षित ठेवायचे असेल तर , आपल्या अवती भवती देखील सुख कसे निर्माण होईल व ते कसे टिकून राहील , याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे .
कारण - दारिद्र्य व दु: खाच्या महासागरात आपण सुख- समृद्धीची बेटे तयार करू शकत नाहीत आणि ती टिकवूही शकत नाहीत .
दारिद्र्य व दु:खाचा महासागर त्यास केंव्हा गिळंकृत करील , हे कधीही सांगता येणार नाही.
No comments:
Post a Comment