सर्वसामान्य लोकांना आपले हित कशात आहे किंवा आपले ध्येय काय असायला हवे हे कळत नाही . जी व्यक्ती सर्वसामान्य लोकांना त्यांचे हित समजावून सांगते आणि त्याकडे प्रवृत्त करते तीच व्यक्ती खरा नेता असते . लोकमताच्या लाटावर स्वार होणारी व्यक्ती खरा नेता असू शकत नाही .
आपल्या देशाची खरी समस्या नेतृत्वाची आहे ,हे आपण समजून घेतले पाहिजे .
आपल्या देशाची खरी समस्या नेतृत्वाची आहे ,हे आपण समजून घेतले पाहिजे .
No comments:
Post a Comment