हे एक बरे आहे. एकदा पाकिस्तान विरोध व्यक्त केला
किंवा पाकिस्तानला चार शिव्या दिल्या की आपल्या देशभक्तीची परमावधी सिध्द होते. मग आपण आपले काळे धंदे, भ्रष्टाचार,
सामान्यांची लूट करायला मोकळे होतो. अशी काळी कृत्ये करण्याच्या आड अशी देशभक्ती मुळीच येत नाही.
मला आपले उगीचच वाटत होते की देश म्हणजे देशातील
माणसे. आणि त्यांचे दीर्घकालीन सामुहिक हित सातत्याने डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी प्रामाणिकपणे, भ्रष्टाचार न करता झटणे हीच देशभक्तीची कसोटी आहे.
No comments:
Post a Comment