Saturday 6 July 2013

dnyaanache mahattva

बुद्धिमान आणि ज्ञानी माणसाला त्याच्या अज्ञानाची जाणीव अधिक लवकर होते.
यावर काही उद्धरणे खालीलप्रमाणे --

जगातील सर्व ज्ञानाची तुलना समुद्र किनाऱ्यावरील वाळूशी केल्यास,  माझे ज्ञान हे  वाळूच्या एका कणाच्या सर्वात सूक्ष्म भागाएवढे आहे. --- न्यूटन .

गो. नी . दांडेकर  गाडगेबाबांना उद्देशून -  आपल्या सहवासात राहून मला हे समजले की, मला काही समजत नाही.

आइनस्टाइन -  माझे ज्ञान एवढे आहे की, त्याच्यामुळे  मला मी किती अज्ञानी आहे, हे समजते.

श्रीचक्रधर --    जव जव जानता तव तव नेणता .  अर्थात जसे जसे आपल्याला ज्ञान होते  , तसे तसे आपल्याला आपल्या अज्ञानाची जाणीव होते 

No comments:

Post a Comment